pik vima yadi news 75% पीकविमा महाराष्ट्रातील 34 जिल्हे व 358 तालुके यादीत नाव बघा

pik vima yadi news 75% पीकविमा यादी प्रसिद्ध महाराष्ट्रातील 34 जिल्हे व 358 तालुके यादीत नाव व पैसे बघा. एक रुपयांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेल्या होता पण शेतकऱ्यांचं लाभलेल्या पिकाच अतोनात नुकसान झालं त्यामुळे. शेतकऱ्यांना त्या पिकाच नुकसान हे पीक विमा द्वारे मिळणार आहे. हे माहीत होतं पण पिक विम्याची क्लेम केली क्लेम केल्यानंतर शेतकऱ्यांना अद्यापही पी किंवा त्यांच्या पदरी पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नुसार अतोनात होता.

तर शेतकरी मित्रांनो 13 जिल्ह्यांमधील कोणकोणते जिल्हे हे पात्र झालेले आहेत. त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा हा जाहीर झाला असून 13 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो तर ते किल्ले तेरा जिल्हे आहेत. pik vima yadi news

pik vima yadi news पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये 98 गाव पिक विमा साठी पात्र झाले असून दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 44 गावांमधील शेतकऱ्यांना पिक विमा पात्र झालेल्या त्याच्यानंतर तिसरा जिल्हा शेतकरी मित्र नववी जिल्ह्यामध्ये 64 गाव हे पात्र झालेली.

असून चौथा जिल्हा शेतकरी मित्रांनो यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 161 गाव हे पात्र झालेली आहे तरी या शेतकऱ्यांना पिक विमा ची रक्कम हे अर्ज करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पाचवा जिल्हा नाशिक नाशिक या जिल्ह्यात 91 गाव हे पात्र झालेली आहे. त्याच्यानंतर सहावा जिल्हा शेतकरी मित्रांनो नांदेड नांदेड जिल्ह्यामधील 114 शेतकऱ्यांना ११४ गाव ही पात्र झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे.

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सातवा जिल्हा परभणी परभणी या जिल्ह्यामध्ये ७३ गाव हे त्या जिल्ह्यामध्ये 73 गाव आहे. पिक विमा साठी पात्रता झालेली असून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण लवकरच होणार आहे. त्याच्यानंतर आठवा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये 120 गावी पिक विमा साठी पात्र त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नवा जिल्हा वाशिम वाशिम या जिल्ह्यांमध्ये एकूण गावे आहेत 112 शेतकरी मित्रांनो ही गावेदेखील पीक विम्यासाठी पात्र झाली आहे.

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गाव जिल्हा अकोला अकोले जिल्ह्यामध्ये एकूण गाव संख्या आहेत पात्र जी 140 गावही पात्र झाली असून अकरावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 73 गावी पात्र झाली असून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे शासनाने कर्जमाफीचा जीआर हा 28 फेब्रुवारी निर्गमित केला.

असून कोल्हापुरातील आपल्या शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी त्यांना पन्नास हजार रुपये कर्जमाफीच्या शासन जीआर हा काढलेल्या असून तिथली शेतकऱ्यांना त्या मोटा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांना बारावा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण गाव संख्या आहे 119 ही जी पिक विमा साठी पात्र झालेली असून त्यांना देखील लवकरच पिक विम्याचे वितरण होणार आहे.

त्यानंतर तेरावा जिल्हा शेतकरी मित्रांना जळगाव जिल्ह्यामध्ये 105 गाव ही पात्र झाली असून यादेखील शेतकऱ्यांना लवकरच पिक विम्याची रक्कमित त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. गावनिहाय यादी लागलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गाव न्याय यादी आपण कुठे बघणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना 2023 मध्ये खाली पिंगांमधील 75 टक्के उर्वरचे वाटप 34 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले शेतकरी मित्रांनो कारण की कंपनीच्या. 

Leave a Comment